tag:blogger.com,1999:blog-37852084127867919062024-03-18T18:05:50.373+05:30पु.ल.प्रेमदिपकhttp://www.blogger.com/profile/11992675730622144455noreply@blogger.comBlogger432125tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-69113583915050375452024-03-12T11:18:00.003+05:302024-03-12T11:18:28.248+05:30ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना !चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांनी लिहिलेली ही कविता. याच कवितेचं नंतर अत्यंत प्रसिद्ध असं गाणंही झालं. ह्रदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेलं हे गीत, आशा भोसले यांनी खरोखरच असं गायलं आहे की तेस्वरांचे घन येऊन आपल्या मनाला न्हाऊ घालतात प्रत्येक वेळी ऐकताना.पण मुळात ही कविता आणि ती लिहिण्यामागची पार्श्वभूमी दोन्ही अतिशय उदात्त अशी आहे. एकूणच काव्य, कवी आणि कलाकार या सर्वांसाठीच या कवितेचं स्थानPula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-22282747637071254222024-01-20T10:32:00.000+05:302024-01-20T10:32:51.903+05:30अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदनाशांता शेळकेंनी श्री. म. माटेंना एकदा विचारलं होतं 'माणसाचं आयुष्य किती?' माटेंचं उत्तर होतं, "माणूस मेल्यावर जितका काळ लोक त्याची आठवण काढतात तितकं...!" या अर्थानं अत्रे-पुलं ही जोडगोळी अमरच म्हणायला हवी ! ही नावंच मुळी मराठी मनांच्या सुगंधी कप्प्यात आदरानं विसावली आहेत. दोघांनीही साहित्याच्या सर्वच क्षेत्रात उच्च दर्जाची मुशाफिरी केली व रसिकजनास न्हाऊन काढलं!एकदा नांदेडच्या नाट्यसंमेलनात आचार्यPula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-2367254580084786852023-12-26T09:16:00.005+05:302023-12-26T12:46:30.842+05:30पुणेरी 'दुकानदार'पुणेरी 'दुकानदार' हा अपुणेरी मंडळींच्या टीकेचा आवडता विषय आहे. आर्थिक फायदा हा मुळी पुणेकर दुकानदाराचा मूळ हेतूच नसतो. 'गिन्हाईक' हा आपला निष्कारण वेळ खायला येणारा प्राणी आहे, ह्या तत्त्वावर त्याचा अढळ विश्वास आहे. 'गि-हाइकाचं म्हणणं खरं असतं' हा जागतिक व्यापाऱ्यांचा सिद्धान्त झाला. पण पुणेकर दुकानदाराचा सिद्धान्त, 'दुकानदाराचं म्हणणंच खरं असतं' असा आहे. गि-हाईक पटवण्यापेक्षा कटवण्यातला आनंद Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-86805637484652883302023-11-28T10:28:00.000+05:302023-11-28T10:28:08.511+05:30बहिणाईचे देणेबहिणाबाईंच्या काव्याबद्दल मी अभिप्राय काय लिहिणार? जिथे 'झरा मुळचाचि खरा' याचा प्रत्यय येतो, तिथे शब्दांनी त्या अनुभूतींना प्रकट करणे अशक्य असते. 'देख ज्ञानियाच्या राजा/ आदिमाया पान्हावली सर्वाआधी रे/ मुक्ताई पान्हा पीइसनी गेली।' हे बहिणाबाईंनी मुक्ताईसंबंधी म्हटले आहे. तेच मी बहिणाबाईंच्या बाबतीत म्हणेन. 'रुक्मिणीच्या तुलसीदलाने ब्रह्म तुळीयेले' बहिणाईच्या एकेका ओवीला मराठी भावकवितेच्या संदर्भातPula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-86713789074288206972023-11-18T10:32:00.003+05:302023-11-18T10:32:40.681+05:30मी आणि पु.ल. - (सई ललित)मी आणि पु.ल आमच्यामधे एक सहृदयतेचा पुल मी दहा बारा वर्षाची असताना बांधला गेलाय.तो एवढा मजबूत आहे की मी मरेपर्यंत तो टिकेलच.पण त्या पुलावरुन माझी मुलं नातवंडं पण आरामात आवडीने जातील .याची खात्री वाटते. कदाचित पुढच्या पिढीचं वाचन कमी होईल.कारण त्यांची त्रोटक वाचायची सवय डेव्हलप झालीय. मग त्यासाठी पुलंच्या आॕडीओ कॕसेट आहेत.व्हिडीओ आहेत.ते इतके सुंदर आहेत की आपल्याला वेगळ्या काळात खेचून न्यायचं Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-83200167321020163192023-11-08T15:05:00.003+05:302023-11-08T15:08:28.635+05:30मनोहरी आठवणी - (डॉ. वीरेंद्र ताटके)सुनीताबाई या पुलंच्या पत्नी म्हणून सर्वाना परिचित होत्याच . मात्र त्या स्वतः सिद्धहस्त लेखिका होत्या . त्यांचे ' आहे मनोहर तरी ' हे पुस्तक मी १९९२ या वर्षी कॉलेजमध्ये शिकत असताना वाचले होते. त्यानंतर त्यांना लिहलेल्या पत्राला त्यांनी लगेच पत्राने उत्तर दिले होते .पुलंच्या निधनानंतर सुनीताबाई मनाने आणि शरीराने खचल्या होत्या. मात्र त्यांनी स्वतःचं लिखाण आणि पुलंच्या अप्रकाशित लेखांचं प्रकाशन Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-24858776902957189812023-11-01T10:28:00.000+05:302023-11-01T10:28:05.611+05:30वो फिर नही आते...! - (संजीवनी इतक्याल)आपल्या आयुष्यात काही लोकांचे स्थान अतिशय जवळचे असते. त्यांचा आणि आपला जणू वेगळाच ऋणानुबंध असतो. आपण कधीही त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतो. आपल्या ज्या गोष्टी कोणाला सांगायला धजावणार नाही अशा गोष्टी त्यांना सांगत असतो. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत असतो. त्यांच्यावर हक्काने रागावत असतो, रुसत असतो.आपल्याकडे एखादे कार्य असले आणि ते नाही आले तर खूप रुखरुख लागून राहते. सगळे आले आणि कार्यही सुंदर रीतीनेPula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-92066193148342808942023-09-28T09:50:00.011+05:302023-10-27T14:56:45.173+05:30अंगण हा घराचा आरसाएकदा एका खेडयात गेलो होतो. अंगणात बसलो होतो. सिगरेट काढली. नेहमीप्रमाणे काडी नव्हती. पाटीलबुवांनी पोराला सांगितलं, "बावच्या आज्जाच्या कोपऱ्यांतून आगपेटी आन्!" आज्जाचा कोपरा! त्या चिमण्या घरातल्या एका कोपऱ्यात वर्षानुवर्षं म्हातारा आज्जा तरट टाकून बसायचा. त्यामुळं तो कोपरा आज्जाचा होता. आता आज्जा गेल्याला धा वर्स झाली तरी तो आज्जाचा कोपरा!
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-42708115334290294722023-09-17T11:07:00.000+05:302023-09-17T11:07:42.346+05:30लोकशाहीत विचारवंत निर्भय राहिले पाहिजेतमहाराष्ट्र शासनातर्फे पु.लं.ना 'महाराष्ट्र भूषण' हा पुरस्कार देण्यात आला. दिनांक २० फेब्रुवारी १९९८ रोजी ह्या पुरस्काराच्या वितरण समारंभाला पु.ल. उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांचे भाषण सौ. सुनीताबाईंनी वाचून दाखवले. 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार वितरण समारंभाला आलेल्या आणि माझ्याविषयी आपुलकी बाळगणाऱ्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या प्रसंगी तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे माझे 'Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-17143824550262543852023-07-26T12:02:00.002+05:302023-07-26T12:02:21.900+05:30नारायणप्रकाशन - मौज प्रकाशन गृह.मुळ स्त्रोत - विकिपीडियानारायण"नारायण, पानाचं तबक कुठे आहे ?""नारायण, मंगळसूत्र येणार आहे ना वेळेवर ---""नारायण, बॅण्ड्वाले अजून नाही आले ? -- काय हे?""नारायण, गुलाबपाण्याची बाटली फुटली ---""नारूकाका चड्डीची नाडी बांद ना ऽऽ ---""नारूभावजी, ही नथ ठेवून द्या तुमच्याजवळ. रात्री वरातीच्या वेळी घेईन मी मागून ---""नाऱ्या लेका, वर चहा नाही आला अजून ---व्य़ाही पेटलाय !""नारबा दिपकhttp://www.blogger.com/profile/11992675730622144455noreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-40151280417058268272023-07-26T11:51:00.000+05:302023-07-26T11:51:20.528+05:30Privacy PolicyPrivacy Policy for पु. ल. प्रेम
At पु. ल. प्रेम , accessible from https://cooldeepak.blogspot.com, one of our main priorities is the privacy of our visitors. This Privacy Policy document contains types of information that is collected and recorded by पु. ल. प्रेम and how we use it.
If you have additional questions or require more information about our Privacy Policy, do not hesitate to Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-87293672244894355192023-06-12T20:12:00.000+05:302023-06-12T20:12:06.201+05:30पहिला पाऊसउन्हाळ्यात तापलेल्या जमिनीवर पहिला पाऊस पडला ती तापलेली माती जी गंध घेऊन उठते त्याला तोड नाही. एका खोलीत बसून तो घ्यायचा नसतो. तो अनपेक्षित रीतीने यावा लागतो आणि तो वास घेताना उघड्यावर जाऊन तृप्त धरतीची तृप्तीही डोळे भरून पहावी लागते. उन्मत्त ढगातून वीज खेळायला लागल्यावर तिचा संचार तरुण शरीरातही व्हावा यात काय आश्चर्य? त्या जलधारात न्हाऊन निघालेल्या ललनांच्या स्वखुषीने प्रियकरांना दिलेल्या Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-32932862251800433382023-06-11T10:39:00.003+05:302023-06-11T10:46:21.631+05:30आणि मी चेअरमन झालोआमच्या चिंचखरे ब्लॉक्सच्या "फ्रेंड्स ओन बॅडमिंटन क्लब" चे आपण अध्यक्ष व्हा असं सांगायला जेव्हा काही तरूण मंडळी आली तेव्हा मला धक्काच बसला. चिंचखरे ब्लॉक्समधे आम्ही रहायला येऊन आता बरेच दिवस झाले होते. ही अध्यक्षपदाची विनंती करायला आलेली तरुण मंडळी हां हां म्हणता तरूण झाली होती . विशेषताः गुप्तेकाकांची निमा तर भलतीच स्मार्ट दिसत होती .“काय वडील ठीक आहेत ?" मी आपलं उगीचच हा इसम आपल्याकडे पहात Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-45658125836182226722023-04-19T10:55:00.003+05:302023-04-19T10:57:58.009+05:30कसं काय, बरं आहे !....साऱ्या व्यवहारात "कसं काय" या सारखा निरर्थक प्रश्न आणि "बरं आहे" यासारखं निरर्थक उत्तर नाही. ह्या शब्दाला निश्चित असा अर्थ नाही, कळा नाही, चव नाही. एखाद्या वृद्ध माणसाची आपण चौकशी करतो, "काय अण्णा साहेब, काय म्हणतेय प्रकृती?" त्यावर वय सत्तर वर्षे, 500 रुपये पेंशन, सर्व मुले कमावती, मुलींची लग्न बिनहुंड्याने झालेली असं सविस्तर उत्तर मिळतं. परंतु, "कसं काय अण्णा साहेब?" हा प्रश्ण टाका, त्याला Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-59000460430594356492023-04-06T12:42:00.002+05:302023-04-06T12:50:12.803+05:30दर्शनमात्रे - सुनीता देशपांडेआता बाबाही थकले, आम्हीही थकलो. पण एक काळ असा होता की त्या वेळी आनंदवनात वर्षातून निदान एक तरी फेरी होतच असे. प्रत्येक वेळी आम्हांला काहीतरी नवं दाखवायची योजना बाबांच्या मनात असे आणि त्या उत्साहातच 'आनंदवन - कुटुंबियांकडून स्वागत होई. हा भाग्यलाभ आमच्या भाळी लिहिला गेल्याचा पोटभर आनंद घेऊनच आम्ही परत कधी यायचं तो बेत ठरवून आनंदवनाचा निरोप घेत असू. परतताना 'कन्या सासुरासी जाये, मागे परतुनी पाहे' Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-76420955420734563052023-03-14T14:41:00.006+05:302023-03-15T12:08:43.946+05:30यक्षाचं तळंप्रत्येक सुखाला, दुःखाला संदर्भ असतात. या धामापूरच्या तलावालाही माझ्या जीवनात, स्मृतीत संदर्भ आहेत. प्रत्यक्षात मी त्या तलावाच्या पोटात गेले तर मृत्युनंतर तरंगत वर येणाऱ्या माझ्या ऐहिक मेंदूबरोबर ते संदर्भ नाहीसे होतील की त्या जलाशयाच्या गर्भाशयात पुनर्जन्मासाठी, पुनर्निर्मितीसाठी, दुगदुगत राहतील? तिथे त्यांना पोसणारी नाळ कोणती? असंख्य दुःखतांनी सासुरवाशिणींनी, चोचीतच दुखावलेल्या राजबंशी Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-27612643333050373652023-03-01T12:22:00.000+05:302023-03-01T12:22:37.390+05:30आठवणीतील पु.ल. - मंगेश पाठकपुलंच्या निधनानंतर साहित्य किंवा चित्रपटसृष्टी- प्रमाणेच आणखी एक मैफल सुनी झाली. ती साहित्यिक गप्पांशी किंवा वाङमयीन वैशिष्ट्यांशी संबंधित नाही, पुलंच्या धमाल विनोदी नाटकांशीही संबंधित नाही. ही मैफल आहे कायमस्वरुपी स्मरणात राहणाऱ्या पुलंच्या फिरक्यांची ! वेळोवेळी संधी मिळेल तिथे पुलं हास्याची कारंजी फुलवायचे. त्यांच्या धमाल विनोदांमुळे आणि कोट्यांमुळे छोट्या वाटणाऱ्या अनेक गाठीभेटीही अविस्मरणीय Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-71536006687244705682023-02-20T11:56:00.001+05:302023-02-20T11:58:51.024+05:30रोज एक . . . - उरलंसुरलंमेहेरबाण संपादक ' अणिल ' यास संभा नाभाजी कोतमिरे याचे प्रेमप्रूर्वक दंडवत ...अनंतचतूर्दशीला श्री. गनरायाचे वीसर्जण केले आनी तुम्हास हे पत्र लीहावयास बसलो आहे. खरोखर त्या दाहा दीवसांत शेकेट्री म्हनून माला जे अणुभव आले ते तुम्हांला दाहा पुस्तके वाचूण सूधा येनार नाहीत. आपल्या देशात जे जे काही चालत आहे — ज्या ज्या भयंकर गोस्टी घडत आहेत त्या सर्वांचे काय कारन असावे याचा अणुभव Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-38386339954641092002023-02-14T12:11:00.001+05:302023-02-16T13:08:12.096+05:30वेध सहजीवनाचा !'आहे मनोहर तरी' या आत्मलेखनातून सुनीताबाईंनी पुलंसोबतच्या सहजीवनाचा वेध घेतला आहे. त्यांच्या लेखनशैलीचा हा एक संक्षिप्त परिचय...भाई आणि मी. दोन क्षुल्लक जीव योगायोगाने एकत्र आलो. त्यानंतरचा आजपर्यंतचा आयुष्याचा तुकडा एकत्र चघळताना अनेक लहानमोठी सुखदुःखे भोगली. कधीतरी हे संपून जाईल. राहिलीच तर भाईची पुस्तके तेवढी, त्यांचे त्यांचे आयुष्य सरेपर्यंत त्याच्या मागे राहतील.
(adsbygoogle = Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-27520362687270913612023-02-09T15:09:00.002+05:302023-02-09T15:11:20.231+05:30चार शब्द - पु.ल. - एक वाचनीय पुस्तकनुकतेच पु. ल. देशपांडेंचे 'चार शब्द' हे पुस्तक वाचनात आले. पुलंनी कित्येक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. त्यातल्या निवडक प्रस्तावनांचा संग्रह म्हणजे 'चार शब्द' हे पुस्तक! अतिशय विचारपूर्वक, गांभीर्याने, आणि मुद्देसूद लिहिलेल्या या प्रस्तावना खरोखर वाचनीय आणि मननीय आहेत. काही प्रस्तावना आपल्या इतिहासाचं, दैनंदिन जीवनाचं, अध्यात्माचं, तत्वज्ञानाचं, आणि जीवनपद्धतीचं इतकं कठोर आणि तर्कशुद्ध परीक्षण Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-18971143976433520992023-02-07T15:33:00.002+05:302023-02-07T15:35:25.169+05:30ऐसी सखी, सहचरी पुन्हा होणे नाही - मंगला गोडबोलेदिवंगत साहित्यिक सुनीताबाई देशपांडे यांच्याविषयीच्या आठवणींतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर एका लेखिकेने टाकलेला प्रकाश.माझ्या पिढीच्या अनेक लेखकांप्रमाणे मीही माझं अगदी सुरुवातीचं एक पुस्तक पु. लं. ना अर्पण केलेलं होतं. सन १९८५ ! नाव 'झुळूक' अर्पणपत्रिकेतले शब्द 'अर्थातच पु. लं. ना ज्यांनी आयुष्यातले निरामय आनंदाचे क्षण दिले!' पुस्तकाचे प्रकाशक दिलीप माजगावकर आणि मी पुस्तक द्यायला 'रूपाली'च्या Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-81932310450979922722023-01-31T10:52:00.009+05:302023-01-31T10:58:22.257+05:30ती फुलराणी (प्रथम प्रयोग २९ जानेवारी १९७५) - प्रसाद जोगअजरामर मराठी नाटक..ती फुलराणीप्रथम प्रयोग :२९ जानेवारी १९७५इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती "फुलराणी" या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.जॉर्ज बर्नार्ड शॉचे ‘पिग्मॅलिअन’ वाचत असताना त्यातल्या पात्रांच्या संवादाची मराठी रूपे पुलंना दिसायला लागली आणि हे नाटक मराठीत आणावे असे त्यांना वाटत होते. पुलंनी स्वतः जरी ‘ती फुलराणी’ला ‘पिग्मॅलिअन’चे रूपांतर म्हंटले असले तरी ते अस्सल Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-61859895062296829972023-01-27T14:39:00.008+05:302023-01-30T10:57:37.740+05:30पंडित गजाननराव श्री. गजाननबुवांच्या वयाला ६१ वे वर्ष लागत असल्याच्या प्रसंगी त्यांचा गौरव करण्याची योजना केल्याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन. मी पुण्याला कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हापासूनचा म्हणजे सुमारे तीस वर्षांपूर्वीपासूनचा त्यांचा आणि माझा परिचय आहे. टिळक रोडवरील गोखल बिल्डिंगमध्ये बुवांचे बिन्हाड असे, तळमजल्यावर. समोर बहावा टिळक रोड. हल्लीच्या इतका धोधो वाहणारा नसला तरी Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-12506806544899722762023-01-24T11:21:00.001+05:302023-01-25T09:20:47.351+05:30मराठवाड्याच्या धुळीत अत्रे साहेबांनी दिलेला वसा पुलंनी आयुष्यभर टाकला नाही - प्रा. मिलिंद जोशीपु.ल.देशपांडेंचे नुसते नाव जरी उच्चारले तरी मराठी माणसांच्या मनात आनंदाचं कारंजं सुरू होते. वक्तृत्व, साहित्य, नाट्य, संगीत, विनोद अशा सर्व कलांमध्ये रममाण होणार्या पुलंनी स्वत: आनंद घेतला आणि रसिकांनाही तो दिला. म्हणून तर आपण पुलंना ‘आनंदयात्री’ म्हणतो. श्री. म. माटे मास्तर म्हणत, ‘माणूस गेल्यानंतर जितका काळ त्याची आठवण काढली जाते, तितका काळ तो माणूस जिवंत असतो.’ महाराष्ट्रात असा एकही दिवस जात Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-83075224244203824492023-01-18T10:40:00.002+05:302023-01-20T11:06:11.256+05:30आनंदयात्री - वंदना गुप्तेप्रत्येक नाटकानं मला काही ना काही दिलं आहे. अभिनेत्री म्हणून, माणूस म्हणून आणि नाट्यप्रवाहातील एक प्रवासी म्हणून मला ते आयुष्यभर पुरतंय आणि तरीही ओंजळ अजून भरलेली नाही. मागच्या लेखात मी ‘प्रेमाच्या गावा जावे’ विषयी लिहिलं होतं, त्याची आणखी एक आठवण सांगण्यासारखी आहे. त्या नाटकाचा दौरा कोकणात नेहमीप्रमाणं मे महिन्याच्या सुट्टीत होता. ‘देवरुख’ गावी प्रयोग, ‘ओपन एअर’ला शाळेचं भक्कम स्टेज होतं. पहिला Pula Premhttp://www.blogger.com/profile/04997075095955327562noreply@blogger.com1